मुंबई : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. राज्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. त्यांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज ठरले.
जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागले होते. सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि त्यांचे आरक्षण असे,
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.