Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Konkanwasi vs Chakarmani: कोकणातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या नागरिकांना आता चाकरमानी म्हणून बोलता येणार नाही. तर त्यांना कोकणवासीय बोलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Konkanwasi or not Chakarmani
Konkanwasi or not Chakarmani ESakal
Updated on

कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ असे न म्हणता त्यांना ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्यात यावे, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. चाकरमानी असे अवमानकारक संबोधन हटवून अजित पवार यांनी कोकणवासीयांचा स्वाभिमान जागवल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात लवकरच शासन परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com