

Tanker OTP System
ESakal
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचे संकट कायम आहे. अशातच पाण्याचे टँकर मिळवण्यासाठी महानगरपालिका नवी योजना लागू करणार आहे.