

AC Konkan Railway
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : उन्हाळी हंगामात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मडगावदरम्यान चार वातानुकूलित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.