
सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात आले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला.
सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अजित पवार यांचे प्रामुख्याने आभार मानलेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी, "मी सर्वांना आश्वस्थ करू इच्छितो की पाच वर्ष हे सरकार चालेल" असं वक्तव्य केलंय. याचसोबत फणवीस यांनी 'मोदी है तो मुमकिन है' चा देखील नारा दिला.
दरम्यान आता येत्या काळात महाराष्ट्रात नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
आणखी महत्त्वाच्या बातम्या :
राज्याला मजबूत व स्थिर सरकार मिळाले : हर्षवर्धन पाटील