

Bike Accident In Dahisar
ESakal
मुंबई : राज्यभरात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा दिसून येत आहे. या अपघातांमध्ये दुचाकी चालकांची संख्या अधिक असून ज्यामध्ये चालकांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करणं अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र तरीही चालक डोक्यावर हेल्मेट घालत नसल्यामुळे अपघात होत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.