

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच आयएमडीने पुढील ४ दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी करत ४८ तास सतर्कतेचा इशारा दिला आहे.