Water Supply Cut: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १८ तास पाणीबाणी, कधी अन् कुठे?

Navi Mumbai Water Shortage: नवी मुंबईत १८ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Navi Mumbai Water Supply cut 

Navi Mumbai Water Supply cut 

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाच्या सरींची ये- जा सुरूच असून पाणिलोट क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची पुढील वर्षभर होणाऱ्या पाणीपुरवठाबाबत चिंता मिटली आहे. असे असले तरीही नवी मुंबईकरांना पाणीबाणी समस्येचा सामना करावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com