देशात दुखवटा अन् BJPचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला कार्यकर्त्यांनीच...; पुलाच्या उद्घाटनावर मविआ खासदाराचं शरसंधान

Mumbai News: गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे विक्रोळी पुलाचे उद्घाटन न करता सार्वजनिक वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांननी केली होती. तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात पुलाचे उद्घाटन केले. यामुळे मविआ खासदाराने टीका केली आहे.
Mumbai vikhroli bridge
Mumbai vikhroli bridgeEsakal
Updated on

मुंबई : गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात दुखवटा पसरला आहे. यामुळे विक्रोळी पुलाचे उद्घाटन न करता सार्वजनिक वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांद्वारे भाजपाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आली होती. मात्र त्यांच्या विनंतीचा मान न ठेवता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पुलाचे उद्घाटन ढोल, ताशाच्या गजरात केल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com