Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १२ तास पाणी बंद राहणार; कोणत्या भागांवर परिणाम होणार? जाणून घ्या यादी...

BMC water supply news: कडक उन्हात मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवार, १८ मे रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये १२ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या काही भागांमध्ये १२ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने रहिवाशांना पुढील आठ दिवस पाणी वापरण्यापूर्वी गाळून आणि उकळून घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे आणि तो किती काळासाठी असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com