Mumbai Water: मुंबईकरांसाठी अलर्ट! 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन, कधी आणि कुठे?

Mumbai Water Cut News: मुंबईतील एम पूर्व आणि एम पश्चिम वॉर्डमधील अनेक भागात ३० तास पाणीपुरवठा खंडित केला जाईल. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, बीएमसीने रहिवाशांना पाणी साठवण्याचा आणि ते उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे.
Mumbai Water Cut

Mumbai Water Cut

ESakal

Updated on

मुंबई : पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील अनेक भागात गुरुवार आणि शुक्रवारी पाणी मिळणार नाही. यामध्ये मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर, देवनार आणि चेंबूरमधील भागांचा समावेश आहे. एकूण ३० तास पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. बीएमसीने लोकांना पाणी जपून वापरण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवस पिण्यापूर्वी पाणी फिल्टर करून आणि उकळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com