स्मार्टफोनमुळे डोळ्यांची जळजळ? गणपतीला वाहिलेल्या या पत्रीचा रस देईल आराम

झाडांना पानांचे जेवढे महत्त्व वाटत असेल त्यापेक्षा अधिक महत्त्व माणसाला वाटत असावे. शक्य झाले तर जेवण वाढायला केळीचे पान उपयोगात आणले जाते. किंवा वाळवलेली पळसाची पाने, पत्रावळी व द्रोण सर्वपरिचित असतातच
Ganesh Poojan
Ganesh PoojanEsakal

श्री गणेश देवतेला पत्री (विशिष्ट झाडांची पाने) वाहिली जाते. याचे कारण काय? यामागचे विज्ञान काय हे माहिती असायला हवे....मग जाणून घेऊयात आरोग्याला हितकारक असलेले हे विज्ञान...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com