Dipankar Bhattacharya: मोदी सरकार उद्योगपतींच्या सेवेत: दीपांकर भट्टाचार्य यांचा घणाघात; शेतकरी, कामगार, महिलांवर अन्याय

एवढ्या कडक बंदोबस्तात अतिरेकी आलेच कसे, त्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, कुठे गेले आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये किती जवान शहीद झाले, याची माहिती सरकार देत नाही, असा सवाल उपस्थित करत भट्टाचार्य यांनी केंद्र सरकारवर संशय व्यक्त करत एअर फोर्स प्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Dipankar Bhattacharya
Dipankar BhattacharyaSakal
Updated on

श्रीरामपूर : केंद्रातील मोदी सरकार शेतकरी, कामगार, आदिवासी, महिलांपासून पूर्णपणे तुटले आहे. सरकारचे धोरण हे उद्योगपतींना फायदेशीर ठरेल असेच असून, अदानी-अंबानींसारख्या काही धनिकांच्या सेवेसाठीच हे सरकार कार्यरत आहे, असा घणाघात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com