अर्थविश्व

आयटी कर्मचाऱ्यांना ऑटोमेशनची झळ बसणार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या बदलाचा म्हणजेच ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे कंपन्यांनी मनुष्यबळ कपात सुरू केली आहे. याची झळ काही वर्षांत सात लाख नोकरदारांना बसण्याची शक्‍यता आहे. 

अमेरिकी कंपनी असलेल्या ‘एचएफएस रिसर्च’ने केलेल्या अभ्यासानुसार, २०२२ पर्यंत कमी कौशल्य असलेल्या सात लाख नोकरदारांना नोकरी गमवावी लागण्याची शक्‍यता आहे. कमी कौशल्य असलेल्या लोकांना याचा फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT