अर्थविश्व

Budget 2019 : आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट; Digital India चे यश

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट दिसू लागले आहे. या गोष्टीचा उल्लेख करत हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेच्या यशाची माहिती दिली.

ठळक मुद्दे :

  • गेल्या पाच वर्षांत मोबाईल डेटामध्ये 50 टक्के वाढ झाली आहे
  • मेक इन इंडिया अंतर्गत तरुणांसाठी रोजगार निर्मिती
  • दररोज 27 हजार किमीचे महामार्ग उभारणार
  • रेल्वेला सुरक्षा आपण पुरविली आहे
  • ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद
  • 1 लाख 58 हजार कोटींपेक्षा रेल्वेसाठी तरतूद
  • सौरउर्जेने देशात पाच पटीना वाढ झाली आहे
  • 1 लाख डिजिटल व्हिलेज निर्माण करण्यात येतील
  • जनधन, आधार हे मोबाईलसाठी मैलाचे दगड ठरले आहेत
  • उडान योजनेमुळे अनेक नागरिकांना फायदा झाला
  • देशात आता 100 विमानतळे झाली आहेत
  • यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होतील आणि युवकांना रोजगार मिळतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT