WPI index sakal media
अर्थविश्व

डब्ल्यूपीआय चलनवाढ घटली

कृष्ण जोशी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात होलसेल किमतींवर आधारित चलनवाढ (wholesale price) होलसेल प्राईज बेस्ड इन्फ्लेशन कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यातील 11.39 टक्क्यांवरून ही चलनवाढ 10.66 टक्क्यांवर आली. मुख्यतः अन्नधान्याच्या किमती घटल्याने डब्ल्यूपीआय (WPI Price) चलनवाढही कमी झाली. मागीलवर्षी म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये या चलनवाढीचा दर 1.32 टक्के होता. नंतर खनिज तेल, धातू, बिगरखाद्य वस्तू, अन्न उत्पादने, क्रूड ऑईल, सीएनजी, रसायने व त्याच्याशी संबंधित उत्पादने यांच्या दरवाढीमुळे हा दर यावर्षात भरपूर वाढला. मात्र आता तो हळुहळू कमी होत असल्याची चिन्हे आहेत.

उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली. भाज्यांच्या किमती घटल्याने अन्नधान्याशी संबंधित चलनवाढ सतत पाचव्या महिन्यात कमी झाली. डाळींच्या किमती 9.42 टक्के वाढल्या. इंधन-उर्जा क्षेत्राची चलनवाढ ऑगस्टमधील 26.09 वरून सप्टेंबरमध्ये 24.91 अशी कमी झाली. मात्र कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या क्षेत्रातील चलनवाढ ऑगस्टच्या 40.03 पासून सप्टेंबरपर्यंत 43.92 येथपर्यंत वाढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT