KORE GAON BHIMA violence
KORE GAON BHIMA violence 
Citizen Journalism

कोरेगाव भीमा घटना आणि बोध

अजिंक्य तेरखेडकर

कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रसंग आणि त्यामुळे महाराष्ट्रभर घडलेला प्रकार हा आपणास अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. एखादी घटना आणि त्यामुळे समाजातील काही लोकांमधे जर तेढ निर्माण होत असेल तर अशा घटनांना आपण किती खतपाणी घालायचे हे आपण ठरवायला पाहिजे. समाज माध्यमातून फोटो व्हीडीओ किंवा घटनेची माहिती प्रसारित करताना आपण विचार केला पाहिजे. एखाद्या अन्यायकारक घटनेचा निषेध जरूर करावा पण त्यामुळे आपल्या समाजात दूही माजेल असे नक्कीच करू नये. राजकारणी लोकांना तेच पाहिजे. त्यासाठी अशा घटना घडवल्या आणि चिघळवल्या जातात. यात डोकी फुटतात रक्त सांडते आर्थिक नुकसान होते ते सर्व कधी काळी आपले भाऊबंध, मित्र, शेजारी असतात. अन्यायकारक घटनांविरूद्ध लढा जरूर लढावा पण कायदा हातात घेऊ नये. आपण कायदा हातात घ्यावा आग लागावी आणि आपण त्यावर आपली पोळी भाजून घ्यावी हा एकमेव उद्देश समाज कंटकांचा असतो. अशांना बळी पडू नका सारासार विचार करा विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि अन्यायाविरूद्ध कायद्याची लढाई लढावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT