solar eclipse google
देश

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवारी : जाणून घ्या वैशिष्ट्ये

नासाच्या नोंदीनुसार यासारखी आणखी एक घटना घडते ज्यास black moon असे म्हणतात. यामुळे दिवसाढवळ्या सूर्यप्रकाश कमी होतो.

नमिता धुरी

मुंबई : यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिलला देशाच्या विविध भागांतून दिसणार आहे. सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी आणि सूर्याच्या मधे चंद्र येतो. चंद्रा सूर्याला झाकत असल्यामुळे त्याचा काही भागच पृथ्वीवरून दिसतो. यामुळे पृथ्वी काही काळासाठी झाकोळली जाते. नासाच्या नोंदीनुसार यासारखी आणखी एक घटना घडते ज्यास black moon असे म्हणतात. यामुळे दिवसाढवळ्या सूर्यप्रकाश कमी होतो.

कधी दिसणार सूर्यग्रहण ?

यावर्षीचे खग्रास सूर्यग्रहण १ मे या दिवशी मध्यरात्री १२.१५ मिनिटांनी दिसणार आहे. भारताच्या बाहेर राहणाऱ्यांना हे ग्रहण पौर्वात्य वेळेनुसार दुपारी २.४५ वाजता दिसेल. दुपारी ४.४१ वाजता संपूर्ण ग्रहण दिसेल. ६.३७ वाजता हे ग्रहण संपेल.

खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?

खग्रास सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. त्यामुळे सूर्याला चंद्रकोरीचा आकार प्राप्त होतो. चंद्र पृथ्वीवरील सावलीचा फक्त बाह्य भाग प्रतिबिंबित करतो ज्याला penumbra असे म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Rescue : भाऊ माझा पाठिराखा! ९ वर्षींय बहिणीची बिबट्याच्या जबड्यातून केली सुटका; ११ वर्षाच्या शिवमचं अचंबित करणारं धाडस

तेजश्री प्रधानने थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडलं गाऱ्हाणं, फडणवीसांनी उत्तर देताच खुलला चेहरा

Latest Maharashtra News Updates Live : योग्य मोबदला मिळेपर्यंत जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध; महामार्ग कामावरून मुक्ताईनगरात तणाव

Viral Video: आयुष्यात पहिल्यांदाच आजी-आजोबांनी पाहिला समुद्र, त्यांचे हावभाव पाहून तुमचेही डोळे पाणावतील

भाजपने बाहेरून लोक का घेतले? निष्ठावंतांना डावललं का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं सविस्तर उत्तर

SCROLL FOR NEXT