After the discussion with Ajit Doval, BJP decided alliance get broken
After the discussion with Ajit Doval, BJP decided alliance get broken 
देश

अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये अंतर्गत वाद चालू होता. हे कारण पुढे करुन भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. आज (मंगळवार) अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने दिले आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शहाबरोबर, भाजपचे अन्य महत्वाचेही नेते उपस्थित होते.

आज झालेल्या या बैठकीनंतर राम माधव यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन घोषित केला. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना आणि पक्षाचे महासचिव आशो कौल यांनाही या बैठकीला बोलवण्यात आले होते. 

भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्यानंतर मात्र जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT