mumbai mumbai
देश

Gautam Navlakha Case : NIAच्या विशेष न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - भीमा कोरेगाव येथील आरोपी गौतम नवलखा प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या डोक्यावरून गेला आहे. गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र आदेश रहस्यमय दिला आहे.

न्यायालयाने म्हटलं की, विशेष न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करण्याचे कोणतेही कारण कुठेही देण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश विशेष न्यायालयाला दिले. हे काम चार आठवड्यांत पूर्ण करावे, असही सांगितलं. नवलखा सध्या वैद्यकीय कारणास्तव नजरकैदेत आहेत.

दरम्यान, यापूर्वीच्या निर्णयाने प्रभावित होण्याची गरज नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होऊ द्या. ट्रायल कोर्टाने UAPA च्या कलम 43D(5) वर आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या आदेशात न्यायालयाने याबाबत काहीही म्हटलं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

Sambhajinagar Students Crisis: गॅसअभावी ‘सिपेट’ची मेस बंद; उपाशीपोटी विद्यार्थ्यांनी धरली घरची वाट; ताटात खिचडी, जेवणात अळ्या

Beed Crime: लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीची विक्री अन् अमानवी अत्याचार, थरारक घटनेने बीड हादरले!

शेततळी बनली मृत्यूचे सापळे! मुलांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी; पालकांनी घ्यावी मुलांची काळजी, शेतकऱ्यांना आता शेततळ्याला कुंपण करण्याचे बंधन

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

SCROLL FOR NEXT