ajit singh
ajit singh 
देश

केंद्राने शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही

वृत्तसंस्था

मुजफ्फरनगर-  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण केले नसल्याची टीका आज राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी केली आहे.

केंद्र सरकारने आश्‍वासन देऊनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांकडून अद्याप कोणतीही रक्कम मिळालेली नाही, असे सिंह यांनी सिसोली येथे काल शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय किसान संघाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

भाजप सरकारने प्रत्येक 14 दिवसांनंतर रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली. केंद्राच्या ऊस आयात धोरणावरही त्यांनी टीका केली. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस घेतला जात नाही. येथील शेती उसाने भरली आहे; मात्र केंद्र सरकार तो खरेदी करीत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य पिके घेता येत नाहीत, असे सिंह म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT