Rahul Gandhi 
देश

आसामला संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत : राहुल गांधी

वृत्तसंस्था

गुवाहाटी : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना आम्ही आसाममधील इतिहास, भाषा, संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसाम नागपूरमधून चालू शकत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचा आज स्थापना दिन असून, देशभरात मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शहरांत याचे आयोजन करण्यात आले, यानिमित्त राहुल गांधी गुवाहाटीतील मार्चमध्ये सहभागी झाले होते. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील आणि प्रियांका गांधी लखनौमधील मार्चमध्ये सहभागी झाले होते.

राहुल गांधी म्हणाले, की आसामला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत. आसामला फक्त आसाममधील जनताच चालवेल. भाजप ज्याठिकाणी जात आहे, तेथे द्वेषाचे राजकारण करत आहे. आसामसह विविध राज्यांतील युवा आंदोलन करत आहेत. भाजप त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT