Mukesh Ambani News esakal
देश

Mukesh Ambani: 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर असेल; मुकेश अंबानींचं भाकीत

भारताच्या भविष्यातील सरकारांना त्यांनी तीन गोष्टींबाबत धोरणं आखण्याचा सल्लाही दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ४० ट्रिलियन डॉलर अर्थात ४० अब्ज डॉलरवर पोहोचलेली असेल असं भाकीत रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं आहे.

या प्रवासात भारत आर्थिक विकास आणि भरपूर नव्या संधींचा साक्षीदार बनेल तसेच भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात बड्या तीन अर्थव्यवस्थेत समाविष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील पंडीत दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. (India will be a 40 trillion dollar economy by 2047: Mukesh Ambani)

अंबानी म्हणाले, येणाऱ्या दशांमध्ये भारत विकासाच्या तीन क्रांती घडवून आणेल, यामध्ये स्वच्छ ऊर्जा, जैव ऊर्जा आणी डिजिटल क्रांतीचा समावेश आहे.

भारताच्या भविष्यातील नेत्यांना हे ठरवावं लागेल की, देशानं स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्रांतीचं नेतृत्व करावं. या मोहिमेत यश मिळवण्यासाठी तीन मंत्र आहेत ते म्हणजे थिंक बिग, थिंग ग्रीन आणि थिंक डिजिटल.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT