Journalist Ravish Tiwari esakal
देश

Ravish Tiwari : पत्रकार रविश तिवारी यांचे निधन

जून २०२० पासून ते कॅन्सरशी झुंज देते होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पत्रकार रवीश तिवारी (Ravish Tiwari) यांचे आज शनिवारी (ता.१९) सकाळ निधन झाले. ते चाळीस वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे. जून २०२० पासून ते कॅन्सरशी झुंज देते होते. रवीश तिवारी हे 'दी इंडियन एक्स्प्रेस' चे राष्ट्रीय राजकीय संपादक आणि राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्र सरकार, त्यात राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका, पंतप्रधान कार्यालय, संरक्षण, राजनयिक आणि पायाभूत सुविधा, ग्रामीण, कृषी, राजकारण आणि नुकतेच उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार आदींचे त्यांनी वार्तांकन केले. (Journalist Ravish Tiwari Dies At 40 Age)

आमच्या व्यवसायमध्ये रवीश हा दुर्मिळ, महत्त्वाचा आवाज होता, असे एक्स्प्रेस समुहाचे अध्यक्ष विवेक गोएंका म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT