rahulgandhi
rahulgandhi 
देश

कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या क्षेत्रात मोदी नापास - राहूल गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार महत्त्वाच्या सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. केवळ घोषणा, स्वतःची प्रतिमा आणि योगा यामध्येच त्यांनी विकास केल्याचे ट्विट कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. नरंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेला आज चार वर्ष पुर्ण झाली. त्यावर टिका करताना राहूल गांधी यांनी चार वर्षाचे रिपोर्ट कार्ड म्हणून मोदींच्या कामकाजावर टिका करणारे ट्विट केले.

या ट्विटमध्ये कृषी विकास, परराष्ट्र धोरण, इंधनाच्या किंमती, रोजगाराच्या संधी या सर्वच क्षेत्रात मोदी सरकार (F फेल) अपयशी ठरले आहे. मात्र, घोषणा, स्वः प्रतिमा यांच्यात (A+) तर योगा (B-) एवढ्याच बाबींचा विकास झाल्याचे राहूल गांधी म्हणत आहेत. 
मोदी हे बोलण्यातच मास्टर असून, जटील समस्यां सोडविण्यात अडखळत आहेत. आणि या सगळ्यांकडे लक्ष देण्यासाठी मोदींकडे वेळ नसल्याचा शेरा त्यांनी मोदींच्या कामकाजावर मारला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT