Arjun Ram Meghwal 
देश

लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गोमांस आणि गोहत्येवरून वाद सुरूच असून, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने गोहत्येवर बंदी आणत गोमांस विक्रीवरही बंदी आणले आहे. केरळमध्ये सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या विषयी मेघवाल यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, की लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करून त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Latest Marathi News Live Update: कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप मागविणार इच्छुकांचे अर्ज

SCROLL FOR NEXT