Arjun Ram Meghwal 
देश

लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गोमांस आणि गोहत्येवरून वाद सुरूच असून, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने गोहत्येवर बंदी आणत गोमांस विक्रीवरही बंदी आणले आहे. केरळमध्ये सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या विषयी मेघवाल यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, की लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करून त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरमध्ये भीषण अपघात, दरीत कोसळून बसचा चुराडा; १५ जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Jalgaon Youth Case : जळगाव हादरलं! भडगावमध्ये 23 वर्षीय तरुणानं स्वत:वर झाडून घेतली गोळी; मृत्यूपूर्वी स्वप्नीलला एक काॅल आला अन्...

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात

मुंबईत ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई! मर्सिडीज, ऑडी अन् अ‍ॅपलचे छाप असलेल्या ५ हजार गोळ्या, 6 कोटी किंमत

Chunar Fort: या अनोख्या किल्ल्यात आजही दडलंय सोन्याचं गुपित? रहस्यमयी भुयाराचा थरार! इंग्रजांनाही सापडला नाही खजिना

SCROLL FOR NEXT