Supreme Court Sakal media
देश

दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सुधीर काकडे

सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालासंदर्भात एक महत्वाचा निकाल दिला असून, दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा बुकलेट आणि उत्तरांच्या बुकलेटमध्ये साम्य नसल्याने परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. सुनावणी दरम्यान, सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी सांगितले की, १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जर या दोघांमुळे परवानगी दिली तर असे प्रकरणं समोर येण्यास सुरूवात होईल. दरवेळी विद्यार्थी अशा पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करतील.

सर्वोच्च न्यायालयाने यापुर्वीच परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास हिरवा झेंडा दाखवला होता. कोर्टाने १६ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यास सरकारने परवानगी दिली होती. दरम्यान, मुंबई उच्चन्यायालयाने निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती. उच्चन्यायालयाने दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेवर निकालावर स्थिगिती आणण्यास विरोध केला होता. दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परत घेणं योग्य नसल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT