Yogi Adityanath sakal
देश

UP Election Poll | पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 692 उमेदवारांचे देव पाण्यात

सकाळ डिजिटल टीम

#UttarPradeshElections : उत्तर प्रदेश निवडणूक अंतिम टप्प्यात असून सात टप्प्यांमधील पाचव्या मतदानाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूपीतील 12 जिल्ह्यांमधील 61 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे. 692 उमेदवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा आणि अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. (UP Election fifth Stage Voting)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी रविवारी सकाळी ७ वाजता ६१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. अयोध्या, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौसांबी, प्रयागराज, बाराबाकी, बहराई,इ. अशा १२ जिल्ह्यांतील एकूण ६१ विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय. गोंडा, अमेठी आणि रायबरेलीतही मतदार बाहेर पडत असल्याचं चित्र आहे.

10 मार्चला जनतेच्या आशीर्वादाने अहंकाराच्या आकाशात भरारी घेणारी अखिलेश यादव यांची सायकल बंगालच्या उपसागरात कोसळणार आहे. त्यांची सायकल आधी सैफईला गेली होती आणि आता ती बंगालच्या उपसागरात जाईल, असा खोच टोला विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT