Priyanka Gandhi Team eSakal
देश

PM मोदींच्या लखनऊ दौऱ्यापूर्वी प्रियंका गांधींचं पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊ दौऱ्यावर असणार आहेत.

सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर देशभरातील विरोधीपक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून आणि आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांकडून दिल्लीतील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. त्याचवेळी शेतकऱ्यांसमोर सरकारला माघार घ्यावी लागली असंही बोललं जातंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, शेतकऱ्यांचा विजय झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आज प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या लखनऊ दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केला.

प्रियंका गांधी यांनी आज लखीमपूर प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना व्यासपीठावर जागा देऊ नका असं आवाहन करणारं पत्र लिहीलं आहे. लखनऊमध्ये पंतप्रधानांचं स्वागत आहे, असं म्हणत त्यांनी DGP कॉन्फरन्समध्ये जाणाऱ्या पंतप्रधान मोदींनी लखीमपूर घटनेतील प्रमुख आरोपी आशिष मिश्राचे वडील असलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत व्यासपीठावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. आपण जर त्यांच्यासोबत व्यासपीठावर जात असाल तर ही शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांचा अपमान होईल असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT