shashi tharoor sakal
देश

काँग्रेसला संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज : शशी थरुर

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections 2022) काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची मागणी पक्षाचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी आज गुरुवारी (ता.दहा) केली आहे. थरुर हे जी-२३ चे सदस्य आहेत. त्यांच्या ट्विट मालिकेत म्हणतात, काँग्रेस (Congress Party) नेते ज्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर विश्वास आहे, ती आताच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांनी व्यथित आहेत. आता वेळ आली आहे की आयडिया ऑफ इंडियासाठी काँग्रेसने उभा राहून देशासाठी कार्यक्रम द्यावा. तसेच आमच्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल बदल टाळू शकत नाही. (Shashi Tharoor Calls For Reform In Congress Orgnizational leaderships)

निकालामुळे दुःखी असून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झपाट्याने पिछेहाट होत आहे. जी-२३ नेत्यांची पुढील ४८ तासांमध्ये बैठक होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने एएनआय वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT