देश

शेकडो शेतकरी असताना फक्त २३ साक्षीदार कसे? सुप्रीम कोर्टाचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. घटनास्थळी शेकडो शेतकरी होते तरी तुम्हाला फक्त २३ साक्षीदारच कसे मिळाले असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. उत्तर प्रदेश सरकारला घटनेतील साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. लखीमपूर प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशीच्या याचिकेवार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढची सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे.

हिंसाचार प्रकरणी तपासाबाबत अहवाल देण्यास सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. तसंच पत्रकार रमण कश्यप आणि श्याम सुंदर यांच्या हत्येबाबतही अहवाल द्या असे आदेश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. संबंधित घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत त्याचा फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट सादर करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT