Varun Gandhi And Narendra Modi esakal
देश

मजबूत मोदी सरकारकडून भ्रष्टाचारावर मजबूत कारवाईची अपेक्षा - वरुण गांधी

'कर्जाच्या ओझ्याखाली दबून देशातील दररोज जवळपास १४ लोक आत्महत्या करित आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वरुण गांधी हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. भाजपचे (BJP) खासदार असूनही ते आपल्या पक्षातील उणीवांवर टीका-टीप्पणी करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. आजही त्यांनी मोदी सरकारला ट्विट करुन भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिक घेण्याचा सल्ला दिला आहे. वरुण गांधी म्हणतात, विजय माल्ल्या ९००० कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषी अग्रवाल २३ हजार कोटी. आज जेव्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबून देशातील दररोज जवळपास १४ लोक आत्महत्या करित आहेत, तेव्हा अशा धनवान पशुंचे जीवन वैभवाच्या सर्वोच्च पातळीवर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर एक 'मजबूत सरकार'कडून 'मजबूत कारवाई'ची अपेक्षा केली जात आहे, अशा शब्दांमध्ये वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईची अपेक्षा नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारकडे व्यक्त केली आहे. (Take Strict Action Against Corruption, Varun Gandhi Advise To Modi Government)

गांधी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिले आहे. प्रत्येक वेळी सुशासन आणि भ्रष्टाचार मुक्त देश असे घोषणा दिल्या जातात. पण जमिनीवर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. आता ही हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे निश्चिंत पाहायला दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाया कधी होणार ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT