Farooq Abdullah  Team eSakal
देश

...तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदू शकत नाही; अब्दुल्लांचा केंद्रावर हल्लाबोल

गेल्याकाही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया समोर आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत तुम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेची मन जिंकत नाही तोपर्यंत इथं शांतात नांदणार नाही, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. (Until then there can be no peace in Jammu and Kashmir Farooq Abdullah slams on central govt)

काश्मीरमध्ये दरदिवशी हत्या होत आहेत, असा एकही दिवस नाही काश्मीरमध्ये मृत्यू होत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. लष्कर कायम जनतेच्या मनावर राज्य करु शकत नाही. पण तिथं प्रेमाचीच गरज आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी नुकतंच सांगितलं की, गेल्या पाच महिन्यात खोऱ्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचे २६ दहशतवादी ठार झाले आहेत. यावर्षी २६ पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली. जेव्हा कुपवाड्यात तोयबाच्या दहशतद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ही माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT