Uday samant esakal
देश

जास्त ऑफर देऊनही वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये का गेला? उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यात काय झालं तर शिंदे- फडणवीस सरकारमुळे होत

सकाळ डिजिटल टीम

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात राजकारण तापल्याचे पाहिला मिळत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे म्हणाले आहेत. ते म्हणाले ही कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेले आठ महिने प्रयत्न करत होती परंतु आधीच्या सरकारने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही.

"म्हणाले की राज्यात चांगल काय झालं तर ते त्यांच्या मुळे झालं, आणि वाईट काय झालं तर शिंदे- फडणवीस सरकारमुळे होत, राजकारणातील आशा वाईट प्रवृत्तीचा मी निषेध करतो" असं म्हणत त्यांनी टिका केली आहे. पुढे म्हणाले की स्वा;ता फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्या नंतर अजून काही या प्रकल्पाला देता येईल का,

या संदर्भात अनेक बैठका त्यांनी घेतल्या, आणि फडणवीस अनिल अग्रवाल यांच्याशीही बोलले होते. त्यांनी अग्रवाल यांना प्रकल्पासाठी लगेल तेवढी मदत करण्याचे अश्वासन दिला होतो. परंतु मागिल 7-8 महिन्यात आलेल्या अनुभवामुळे कदाचीत त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत पुढं म्हणाले की "हा प्रकल्प गेला, परंतु राजापुर रिफाइनरी प्रकल्पाचं काय?, एकीकडे स्थानिक आमदार समर्थन करतात, तर खासदार मात्र विरोध करतात. यावर एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत याविषयावर चर्चा केली आहे. मोदींनी महाराष्ट्रातील लोकांना विश्वास दिला आहे. की पुढील काही दिवसातच महाराष्ट्राला नविन आणि या प्रकल्पा पेक्षा मोठा, किवा या प्रकल्पा येवढाच प्रकल्प मिळवून देणार आहे. दरम्यान हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागची कारणे लवकरच पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्रा समोर मांडणार आहे. असं सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT