west bengal, bjp, jp nadda 
देश

IPS अधिकऱ्यांना दिल्लीला पाठवण्यास ममतांचा नकार; काय करणार मोदी सरकार?

सकाळ ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालेच पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिव यांना दिल्लीला बोलावणे आले आहे. सायंकाळी 5 पर्यंत त्यांना हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र दोन्ही अधिकारी दिल्लीला जाणार नसल्याचे वृत्त आहे.   


ममता बॅनर्जी सरकारने कोरोनाचा दाखला देत दोन्ही अधिकारी दिल्ली येऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात अधिकारी हजर राहणे शक्य नसले तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते विशेष बैठकीत सहभागी होण्यात तयार असल्याचेही समजते.  9 आणि 10 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बरमधील रोड शो दरम्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात झाला होता.

या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. या प्रकरणानंतर 3 आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने नोटीस धाडली होती. त्यांना दिल्लीलाही बोलवण्यात आले. पण राज्य सरकारने त्यांना पाठवण्यास नकार दिला.

राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्लीला पाठवले नाही तर कायदेशीर मार्ग अवलंबण्यावरही विचार सुरु असल्याची चर्चा आहे. IPS कॅडरमधील 1954 मधील नियम 6 (1) नुसार या प्रकरणात वेगळे वळण मिळू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT