Nitish Kumar 
देश

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केली. 

एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नितीशकुमार यांना एनआरसीबाबत प्रश्न विचारल्यावर "बिहार में एनआरसी काहे का?' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दल केंद्र सरकारच्या पाठीशी उभा होता. या दोन्ही मुद्द्यांवर मुस्लिम समुदायाचा विरोध लक्षात घेता नितीशकुमार यांनी भूमिका बदलल्याचे बोलले जाते.

नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा आणखी तीव्र झाला आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. दिल्लीप्रमाणेच यूपीत काही भागांत इंटरनेट सेवा थांबविण्यात आली असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Kas Plateau Flower Season : कास तलाव ते वजराई धबधबा! वीकेंडला साताऱ्यात पर्यटकांची पसंती; 'चवर' फुलांनी बहरलं पुष्प पठार, हंगाम कधी होणार सुरु?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Health Tips: सतत ब्लड टेस्ट करताय? अनावश्यक रक्त चाचण्यांमुळे वाढतोय ॲनिमिया आणि मानसिक तणाव!

SCROLL FOR NEXT