Sri Lankan PM Mahinda Rajapaksa esakal
ग्लोबल

श्रीलंकन पंतप्रधानांचे देशाला उद्देशुन संबोधन म्हणाले, तुमच्या आंदोलनामुळे देश....

आंदोलकांनी त्यांचे आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काम करत असल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज सोमवारी (ता.११) सांगितले. आंदोलकांनी त्यांचे आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली. प्रत्येक सेकंदाला तुम्ही रस्त्यावर निदर्शने करता, त्यावेळी आपण डाॅलर्स गमावतोय, असे देशाला उद्देशून संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

श्रीलंका भीषण अशा आर्थिक संकटातून जात आहे. राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजपक्षे यांच्यावर दबाव वाढत आहे. आर्थिक संकटाला श्रीलंका तोंड देत आहे. भारनियमन, गॅस, अन्न आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची टंचाईने त्रस्त लोक रस्त्यावर आंदोलन करित आहेत. त्यांना शांत करण्यासाठी पंतप्रधान राजपक्षे यांनी देशाला उद्देशून संबोधित केले.

सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे आर्थिक संकटावर मात करण्यासाठी काम करित आहे, असे महिंदा राजपक्षे म्हणाले. नागरिकांनी आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महिंदा राजपक्षे यांनी देशाला संबोधित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजू सॅमसनने इतिहास रचला, १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा जगातला पहिला खेळाडू

Lagnanantar Hoilach Prem : विंटेज कार, पारंपरिक गाणी आणि चाहत्यांची गर्दी; स्टार प्रवाह मालिकेचा लग्न ट्रॅक कलाकारांसाठी ठरला ऐतिहासिक

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरातील 100 हून अधिक पर्यटक दुबईत अडकले

Ladki Bahin Yojana: जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर, लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५००? महिलांमध्ये नाराजी

Malegaon News : वीज कंपनीचा हलगर्जीपणा की तांत्रिक बिघाड?; उच्चदाब वाहिनीमुळे माती आणि खडक वितळले

SCROLL FOR NEXT