Benefits of siting at the floor read full story  
health-fitness-wellness

हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर

अथर्व महांकाळ

नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात.

पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे -

  • नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो. 
  • ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते.
  • जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात.
  • आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.
  • जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात.
  • जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो.
  • जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते.
  • आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT