Fruits Fruits
फोटोग्राफी

फळे कधी खावीत? जाणून घ्या

अन्नपदार्थ पोटात गेल्यावर पचनसंस्थेमध्ये बराच काळ टिकून राहतात

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य शास्त्रामध्ये (Health Sciences) संशोधन करणाऱ्यांना आढळले आहे की फळं इतर अन्न-पदार्थांबरोबर खाणं योग्य (When to eat fruit) नाही. फळांमध्ये जास्त करून साखर (Excess sugar in fruits) असल्याने फळं खाल्यानंतर पचनसंस्थेतील अवयवांमध्ये ती ढकलली जाते आणि फळांचे पचन अत्यंत सुलभ पद्धतीने होते. आपण खात असलेल्या इतर पदार्थांमध्ये प्रथिने, कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थ असतात. हे घटक पचायला वेळ लागतो. त्यामुळे हे घटक असलेले अन्नपदार्थ पोटात गेल्यावर पचनसंस्थेमध्ये बराच काळ टिकून राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT