कोकण

दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

दरम्यान रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे.

राजेश कळंबटे

रत्नागिरी : गेले तीन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा अन्य भागात धुमाकुळ घातला आहे. (konkan rain update) या परिसरात झालेल्या पावसामुळे महापूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने लोकांनी स्थलांतर केले आहे. अनेक घाट प्रदेशात दरड कोसळणे, रस्ते खचणे अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान रत्नागिरी-कोल्हापूर (ratnagiri-kolhapur) मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे. हा रस्त्यावरील वाहतूक सुरु होण्यास दोन दिवस लागणार असल्याची शक्यता आहे. दरड कोसळून (landslide) रस्ता खचला असल्याने पावसाच्या पाण्याबरोवर माती व दगड रस्त्यावर आले आहेत. बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT