कोकण

पुढील 5 दिवस रत्नागिरी - कोल्हापूर हायवे वाहतूकीसाठी बंद

महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या सेक्शनमध्ये १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. या महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे. सदर ठिकाणी महामार्गावरील दरड कोसल्यामुळे महामार्गावरील मलबा काढण्याचे काम यद्ध पातळीवर सुरू आहे. येथील खचलेला भरावं दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस चालू राहणार आहे, त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे आणि त्यानंतर या महामार्गाची पुन्हा पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

Sahyadri Tiger : ताडोबासारखे सह्याद्री व्याघ्र दर्शन कधी? जंगल सफारीची वाढती मागणी

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

भाडं मागायला आली मालकीण, भाडेकरू दाम्पत्यानं गळा दाबून संपवलं; सूटकेसमध्ये लपवला मृतदेह

SCROLL FOR NEXT