कोकण

वैभववाडीत आज रांगोळी प्रशिक्षण

CD

वैभववाडीत आज
रांगोळी प्रशिक्षण
वैभववाडी ः येथील दत्तकृपा प्रतिष्ठानतर्फे उद्या (ता. १०) रांगोळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल. या वर्गासाठी तालुक्यातील ६५ हून अधिक इच्छुकांनी प्रतिष्ठानकडे नोंदणी केली आहे. या रांगोळी प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षिका मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण वर्ग ९ वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी पंधरा मिनिटे प्रशिक्षणार्थिंनी सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अल्पोपाहार देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग पूर्णतः निशुल्क आहे. यासाठी नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केले आहे.
...........
कुडाळ येथे आज
‘कोमसाप’ची सभा
सावंतवाडी ः कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारी मंडळाची सभा उद्या (ता. १०) सकाळी १०.३० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित केली आहे. या सभेत नवी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. सर्व कोमसापच्या तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

खरंच! ही सुरज चव्हाणची होणारी बायको? व्हिडिओ शेअर करत म्हणाला, 'माझी खरी ...'

योग्यता नसलेले सत्तेत, चांगले लोक राजकारणापासून दूर राहणं ही चूक; RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT