कोकण

बहुजन संघटनेतर्फे रत्नागिरीत जनआक्रोश

CD

बहुजन संघटनेतर्फे जनआक्रोश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः भारतमुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली. या वेळी ईव्हीएम हटवले नाही तर सनदशीर मार्गाने भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. ओबीसींची जातवार जनगणना झालीच पाहिजे, ईव्हीएम हटाव देश बचाव आणि महाबोधी महाविहार मुक्त करा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हा बामसेफचे समाधान पैठणे, भारतमुक्ती मोर्चाचे विजय जाधव, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे संजय आयरे, भीम आर्मीचे प्रदीप पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि कुणबी समाजक्रांती संस्थेचे सलील डाफळे यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT