Virat Kohli is still upset because of loss in World Cup 2019 
क्रीडा

सकाळी उठलो तरी तो पराभवच डोळ्यासमोर दिसतो : कोहली

वृत्तसंस्था

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवाची सल अजूनही टोचत असल्याचे त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

तो म्हणाला, ''आम्ही कोणतीही चूक न करता आम्हाला पराभव स्वीकारावा लागला याचे फार वाईट वाटते. स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली होती, तरीही उपांत्यफेरीत असे अचानक पराभव होणे जिव्हारी लागले आहे. हा पराभव विसरणे खूप अवघड आहे. या पराभवाने खूप शिकवले आहे.''

विश्वकरंडकानंतर भारतीय संघ आता तीन ऑगस्टपासन वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT