water pollution sakal
लाइफस्टाइल

पाणी प्रदूषण रोखण्यासाठी...

वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे

अशोक तातुगडे

पाण्याच्या प्रदूषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात जलप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी चार लाख लोकांचा मृत्यू होतो. हे थांबवायला हवे. त्यासाठी हे करायला हवे

  • कारखान्यातून प्रक्रिया न केलेले अशुद्ध पाणी बाहेर सोडणे बंद केले पाहिजे. हा सर्वात मोठा प्रदूषक आहे.

  • मोठ्या शहरातून सांडपाण्याचे शुद्धीकरण केल्याशिवाय ते इतरत्र न सोडणे. त्याचा पुनर्वापर करणे.

  • सार्वजनिक पाण्याचे स्रोत, जसे की नदी, तलाव, कालवे, विहिरी कुठल्याही तऱ्हेने अशुद्ध न करणे.

  • अनिर्बंध आणि अनियोजित शहरीकरण थांबवणे.

  • विंधन विहिरीतूनही, जरी त्या खासगी मालकीच्या असल्या, तरी त्यातून पाण्याचा अनिर्बंध उपसा करणे थांबवले पाहिजे.

  • शेतीत वापरलेल्या कीटकनाशकांमुळे पाणी दूषित होते. सेंद्रिय कीटकनाशके जास्तीत जास्त वापरली पाहिजेत.

  • वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे.

  • हे सर्व व अन्य उपाय केल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण व संभाव्य दुर्भिक्ष थांबू शकणार नाही. अन्यथा, विचारवंतांनी इशारा दिल्याप्रमाणे पुढची महायुद्धे पिण्याच्या पाण्यासाठीच होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

Latest Marathi News Updates : वीरमरण प्राप्त जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

AAP MLA Arrested: १८ एफआयआर अन् अनेक तक्रारी... आम आदमी पक्षाच्या एकमेव आमदारांना अटक, नेमका आरोप काय?

SCROLL FOR NEXT