Weight Loss Tips esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : वजन इतकं वाढलंय की कपडे बसेनासे झालेत? रात्रीच्यावेळी हे पदार्थ खायचे बंद करा, फरक जाणवेल

तुम्ही रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे बंद करावे

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Food :

सध्या वाढलेलं वजन हा चिंतेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण वाढलेलं वजन कमी कसं करायचं याबद्दल प्रयत्न करताना दिसतो. वाढलेल्या वजनामुळे आपण बेडौल तर दिसतोच पण अनेक असाध्य आजाराही आपल्यला होतात. त्यामुळेच लोक वजन कमी करण्यासाठी कठिण परिश्रम करतात. (Weight Loss Tips)

लोक डायट फॉलो करतात आणि पण एक महत्त्वाची गोष्ट ते विसरतात. की, आपण रात्रीच्यावेळी काही गोष्टींचे सेवन टाळले तर आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते. असे कोणते पदार्थ आहेत जे आपण टाळले तर जास्त फरक पडतो हे पाहुयात.  (Weight Loss)  

तळलेले पदार्थ

तुम्ही रात्रीच्या जेवणात तळलेले पदार्थ खाणे बंद करावे. साधे जेवण असले तरी पापड खाण्यात येतात. आणि बाहेरच्या जेवणात तर हमखास तळलेले पदार्थ आपण खातो. फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग पोटॅटो आणि बऱ्याच पदार्थांवर आपण ताव मारतो. त्यामुळे दिवसभरच नाहीतर रात्रीच्या वेळीही तेल आणि आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा.

आईस्क्रीम

खाने के बाद कुछ मिठा हो जाये असे म्हणत लोक हमखास गोड खातात. त्यातही उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा सर्वच सिझनमध्ये लोक आईस्क्रीम खातात. पण रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाल तर तुमचे वजन वाढते. कारण, जेवणानंतर आपण झोपतो खाल्लेल्या गोष्टीचे पचन होत नाही.

फ्रोझन फूड

जे पदार्थ वर्षभर मिळत नाहीत म्हणून ज्या त्या सिझनमध्ये साठवले जातात, त्यांना फ्रोझन फूड म्हणतात. फ्रोझन फुड बनवण्यासाठी कोणताही पदार्थ घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो बर्फात साठवला जातो. म्हणजे तो पदार्थ आहे असाच राहतो. असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत. ते खाल्ल्याने तुमचे वजन दुपट्टीने वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT