Ashish-Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

‘राज्यातील सर्व कुलगुरू संघाच्या विचारांचे’ - आशिष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठात संघ विचारांशी बांधिलकी असणाऱ्या कुलगुरूंची नियुक्ती भाजप सरकारने केलेली असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असल्यास या नियुक्‍त्या रद्द करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. 

जेएनयूतील हिंसाचाराला जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी पाठिंबा दिला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यापीठांत नियुक्त असणाऱ्या संघ विचारांचे, समर्थक कुलगुरूंना पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, सर्व नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या असल्याचा दावा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपर्यंत 9000 एकरांहून अधिक जमीन लॅंड जिहादींकडून मुक्त : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT