महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019: भाजपवाल्यांनी बाळासाहेबांवरही टीका केली होती: राज ठाकरे (व्हिडिओ)

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : माझ्यावर सुपारीवाले टीका करणारे भाजपवाले बाळासाहेब ठाकरेंवर पण अशीच टीका करायची. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर 1980 मध्ये बाळासाहेबांवर अशीच टीका झाली होती. भाजपने कोणाकोणाची दारे ठोठाली आहेत, हे सांगायला लावू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीनिमित्त राज ठाकरे यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोदी, शहा यांच्यावर जोरदार टीका करत भाजपने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचे कसे नुकसान झाले यावर भाष्य केले.

राज म्हणाले, की नरेंद्र मोदींची अवस्था अशी झाली आहे, की नोकरी ड्रायव्हरची लागली आहे अन् गाडी ते मालकाच्या गाडीवर शिकत आहेत. पुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपय़श होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कोठून आले. काश्मीरमध्ये हेच भाजप मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकारमध्ये होते. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरच हा हल्ला झाला. 

Loksabha 2019 : हुतात्म्यांबद्दल बोलताना भाजपला लाज वाटत नाही का?: राज ठाकरे

मोदींकडे काहीच बोलण्यासारखे नाही
मोदी आता मेक इन इंडिया, नोटाबंदी, विकास या मुद्द्यांवर काहीच बोलत नाही. श्रीलंकेतील हल्ल्यावर बोलायला त्यांना वेळ आहे. पण, भारतातील परिस्थितीवर काहीच बोलत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT