Sharad-Pawar 
महाराष्ट्र बातम्या

कृषीसाठी ठोस धोरण निश्‍चित करा - पवार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्वरित कृषीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ कलमी कृती योजना जाहीर करून, शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळण्याची हमी दिली. २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचाच तो भाग होता, ही बाब शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांचे एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठराव करणे आणि सल्लामसलत करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सहकार व पणन मंत्र्यांशी सल्लामसलत करून विशिष्ट मार्गदर्शक सूचना कराव्यात, असे शरद पवार यांनी सूचित केले आहे.

पवार यांनी पत्रात काय म्हटलंय?
शेतीसाठी १.६३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत ही एकूण आर्थिक पॅकेजच्या फक्त आठ टक्के आहे. शेतकऱ्यांना नफा मिळण्याच्या दृष्टीने अन्नधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच निर्यातदारांसाठी अन्नधान्य साठा मर्यादा काढली आहे; निव्वळ नफा जोडून उत्पादनांच्या किमतीच्या आधारावर अन्नधान्याच्या किमती निश्‍चित कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

पुन्हा भेटू... स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेतेय निरोप; शेवटच्या भागाचं शूट संपलं, शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT