urvesh salunkhe  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून शेतकरी पुत्राने रक्ताने लिहिले निवेदन; काय आहे प्रकरण?

A statement written in blood by a farmer's son: एकनाथ शिंदे.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी असलेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. उर्वेश साळुंखे असे त्याचे नाव असुन पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी त्याने हे पत्र लिहीले आहे.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे. यासाठी उर्वेशने आपले स्वतःचे रक्त काढून त्या रक्ताने निवेदन तयार केले.

उर्वेश साळुंखे हे रक्ताने लिहलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. हे निवेदन देण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत होता मात्र वेळ मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

यामुळे येत्या २० ते २५ दिवसात उर्वेशला मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास २६ व्या दिवशी उर्वेश साळुंखे मंत्रालयात उडी घेणार असे तो म्हणाला. उडी घेतल्यांनतर जीविताचे काही बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असेही तो म्हणाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT